PustakJatra
Home | Login | Shopping Cart | My Account | Track Your Order | Help | Wish List | Contact Us | Office Time 10.30AM To 6.30PM
  • सर्व पुस्तके
  • Categories
    • कथा - कादंबरी
      • विनोदी
      • धार्मिक
      • गूढकथा
      • सत्यकथा
      • लघुकथा
      • व्यक्तीचित्रण
    • ललित
    • कविता
      • समिक्षा
      • संग्रह
    • विज्ञान
    • आत्मचरित्र
      • अनुभ कथन
    • ऐतिहासिक
      • माहितीपर
      • अभ्यास
    • वैचारिक
    • अनुवादित
      • लेख
      • विदेशी
    • आरोग्य
      • आहार
      • स्त्रीविषयक
      • औषधे
      • Sex
      • Psychology
    • समीक्षा
    • भटकंती
      • गडकिल्ले
      • परदेश वर्णन
    • माहितीपर
    • बालसाहित्य
    • धार्मिक
      • संत साहित्य
      • पूजाविधी
    • कला
      • नाटक
      • संगीत
      • नृत्य
    • व्यक्तिमत्व विकास
    • पाककला
    • ज्योतिष
    • इतर
    • सीडीज
      • कथाकथन
      • नाटक
      • चित्रपट
      • गाणी
    • शैक्षणिक
      • अभ्यास विषयक
      • MPSC/UPSC
    • वास्तुशास्त्र
    • जुनी पुस्तके
    • Computer Accessories
      • Pen drives
    • दिवाळी अंक
    • आध्यात्मिक
    • Offer
    • Gift Coupons
    • English Books
      • Indian Writers
  • Call Us - +91 9270108080
  • Pustakjatra Magazine
Search
Home
>
ऐतिहासिक

Kapatniti

By Daji Panshikar (Author), Raviraj Prakashan (Publisher)

Write a Review
Rs.140
Rs.112
20%
Rs.28 (20%)

In Stock
Ships in 2 - 5 Days
Free Shipping in India!
Available in:
Kapatniti
  • Kapatniti
Kapatniti
INR
In Stock
112.0
Rs.112


Description

राजा कसा असावा- सामर्थ्यवान, क्षमाशील, दयाळू, सात्त्विक, औदार्यपूर्ण हे सर्वसामान्य सूत्र. पण महाभारतातील धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कणिक या मंत्र्याला ते मान्य नव्हते. राज्याने राज्य राखण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. त्यात नीती-अनीती, दुष्ट-सुष्ट याचा विचार करू नये. शत्रूचा नाश करायचाच, पण तो आपण केला आहे, हे कळू द्यायचे नाही, इतके मित्रत्वाचे संबंध ठेवायचे, अशी त्याची नीती होती. पांडवांना कायम पाण्यात पाहणार्‍या धृतराष्ट्राला कणिक कायम सल्ले देत असत. 

हे सल्ले म्हणजेच कणिकनीती. स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण कसे करायचे हे त्याने दूरदृष्टीने शास्त्री सिद्घान्तांनुसार सांगितले. परकीयांचे आक्रमण होते ही कुनीती राजनीतीचे अंग बनू शकते, हे कणिकाने दाखवून दिले आहे. महाभारताच्या आदिपर्व काळातील या कणिकनीतीची महती दाजी पणशीकर यांनी ‘कपटनीती’तून सांगितली आहे.

राजा कसा असावा- सामर्थ्यवान, क्षमाशील, दयाळू, सात्त्विक, औदार्यपूर्ण हे सर्वसामान्य सूत्र. पण महाभारतातील धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कणिक या मंत्र्याला ते मान्य नव्हते. राज्याने राज्य राखण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. त्यात नीती-अनीती, दुष्ट-सुष्ट याचा विचार करू नये. शत्रूचा नाश करायचाच, पण तो आपण केला आहे, हे कळू द्यायचे नाही, इतके मित्रत्वाचे संबंध ठेवायचे, अशी त्याची नीती होती. पांडवांना कायम पाण्यात पाहणार्‍या धृतराष्ट्राला कणिक कायम सल्ले देत असत. हे सल्ले म्हणजेच कणिकनीती. स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण कसे करायचे हे त्याने दूरदृष्टीने शास्त्री सिद्घान्तांनुसार सांगितले. परकीयांचे आक्रमण होते ही कुनीती राजनीतीचे अंग बनू शकते, हे कणिकाने दाखवून दिले आहे. महाभारताच्या आदिपर्व काळातील या कणिकनीतीची महती दाजी पणशीकर यांनी ‘कपटनीती’तून सांगितली आहे.

Features

  • : Kapatniti
  • : Daji Panshikar

Reviews

Be the first one to review this product

Write a Review

Discussion:Kapatniti

Be the first to start a discussion Start a new discussion

Browse all Discussions on ऐतिहासिकs

Look for Similar Items by Category

  • Home > ऐतिहासिक
CLOSE X

Contact Us

  • Contact Us

Others

  • About Us
 

My Account

  • My Account
  • My Orders
  • Shopping Cart
  • Wish List

Help

  • Payments & Returns
  • Privacy Policy
  • Help / FAQ
  • Shipping Options

Payment Options

  • Credit Cards
  • Net Banking(All Major Indian Banks)
  • COD
  • Bank Transfer
02.jpg
Facebook Twitter 
Buy Marathi Books, Online Marathi Novels, Marathi Books Online Shopping, Shop Marathi Books Online India, Online Marathi Books
 
Powered by infibeam